विद्यार्थ्यांनी व्यवहार चातुर्याचे शिक्षण घ्यावेपश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांचे विचारःप.बंगालच्या राज्यपालांकडून प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा गव्हर्नर्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स ने सन्मानएमआयटी डब्ल्यूपीयूचा ७ वा दीक्षांत समारंभ, ६८०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे ११ ऑक्टोबरः “व्यवहार चातुर्याचे शिक्षण आणि ‘मिशन अॅण्ड द अॅक्शन’ या दोन तत्वांच्या आधारे...
