माजी उपपंतप्रधान, देशाचे संरक्षण, परराष्ट्र व गृहमंत्रीस्व. ‘वायबी’ उर्फ यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची पाया भरणी झाल्याने चव्हाण साहेब ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ठरल्याची स्तुती सुमने वहात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी चव्हाण साहेबांना अभिवादनपर श्रद्धांजली वाहिली.
राजीव गांधी स्मारक समिती’चे वतीने भोलाशेठ वांजळे यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या प्रसंगी...
