राज्यात अंधश्रध्दा फोफावणे हे शासनकर्त्यांचे अपयश असून शासन व्यवस्थे’चा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले पुरोगामी महाराष्ट्रात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ काँग्रेस ने केला.. मात्र त्यास प्रभावहीन करण्याचे काम फडणवीस सरकार काळात झाले…!
पुणे : राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेने’ म्हंटल्या प्रमाणे मानवी वर्तन व निर्णय प्रक्रियेत वैचारिक तर्क...
